Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
वाशिममधील वैतागवाडी शिवारातील शेतक-यांना अडोळ प्रकल्पाजवळून शेतात जाण्यासाठी पुलाची व्यवस्था नाही. यामुळे शेतक-यांना पूल बांधण्यासाठी टाकण्यात आलेल्या पिलरवरुन चालत जाऊन जिवघेणा प्रवास करावा लागत आहे.

Category

🗞
News
Comments

Recommended