Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
वाशिममध्ये 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत जिल्हा परिषदेच्यावतीने राबवण्यात येणा-या विविध उपक्रमांमुळे शौचालय बांधकामाला गती मिळाली आहे. सद्यपरिस्थिती जिल्ह्यात 1,500 शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. जिल्ह्यातील 12 हजारांच्या वर संख्येत कुटुंबं शौचालयाचा वापर करत आहेत. प्रशासनाच्या जनजागृती मोहीमेमुळे 92 गावे हागणदारी मुक्त झाली आहेत.

Category

🗞
News
Comments

Recommended