Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अकोला : प्रत्येक घरामध्ये जेवणानंतर अन्नपदार्थ उरतात. ते एकतर दूस-या दिवशी खाण्यामध्ये आणले जातात किंवा कुणाला दिले जाते नाहीतर फेकुन दिले जाते. फेकुन दिल्याने अन्नही वाया जाते त्यामुळे या अन्नापासून घरच्या घरी गांडुळखत निर्मितीचा प्रयोग अकोल्यातील सहकार नगरमधील रामदास खंडागळे यांनी साकारला आहे. महावितरणमधून मुख्य अभियंता या पदावर कार्य केलेल्या रामदास खंडागळे यांनी निवृत्तीनंतर अशा प्रयोगांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या गांडुळखतामधून ते घराची तसेच आजुबाजुच्या रहिवाशांचीही परसबाग फुलविण्यासाठी मोलाची मदत करीत आहेत

Category

🗞
News
Comments

Recommended