तुमचे नशीब तुमच्याच हातात । Satguru Shri Wamanrao Pai । Lokmat Bhakti | Amrutbol

  • 3 years ago
आपल्या मनामध्ये चांगले विचार येण्यासाठी आपले कर्म चांगले पाहिजे. आपल्या मनामध्ये ज्या प्रकारचे विचार येत असतात त्यांमधून फक्त चांगलेच विचार आपल्याला निवडायचे असतात. आपल्या मनामध्ये कशा प्रकारचे विचार हे येत असतात ते आपल्या कृतीमधून इतरांना दिसत असतात. आपल्या मनामध्ये काय चालले असते याचे भान फक्त आपल्यालाच असते. समाजामध्ये आपल अस्तित्व टिकवण्यासाठी आपण नेहमी चांगल्या मार्गाचा वापर केला पाहिजे. आपल्या मनामध्ये इतरांबद्दल वाईट विचार व द्वेष निर्माण होता कामा नये. त्यामुळे मनामध्ये चांगले विचार येण्यासाठी आपले मन साफ असले पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्या मनामध्ये चांगले विचार येण्यासाठी काय करावे ? यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

Amrutbol च्या 105 व्या भागात सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्या साठी काय मार्गदर्शन केले आहे नक्की पहा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended