Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
India To Come Across 5 Lakh Patients Everyday In September : तिसऱ्या लाटेबाबत इशारा

नीती आयोगानं पुन्हा तिसऱ्या लाटेबाबत इशारा दिला आहे. या सप्टेंबरमध्ये दररोज 4 ते 5 लाख कोरोना रुग्ण आढळण्याची शक्यता आयोगानं वर्तवली आहे. याचाच अर्थ पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट ही जास्त घातक आणि भीषण ठरण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या लाटेचे भीषण रूप सप्टेंबर महिन्यात दिसू शकते, अशी भीती नीति आयोगानं व्यक्त केली. नीति आयोगाच्या मते, सप्टेंबर महिन्यात देशात रोज 4 ते 5 लाख कोरोना रुग्ण समोर येऊ शकतात. अशा परिस्थितीत 2 लाख आयसीयू बेडची व्यवस्था करण्याची गरजही वर्तवण्यात आली आहे .

#ThirdWaveCovid #COVID19 #india

Category

🗞
News
Comments

Recommended