Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Marathwada : पावसामुळे तिबार पेरणीचं संकट टळले

Marathwada : गेल्या महिन्याभरापासून मराठवाड्यासह विदर्भात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी चिंतातूर झाले होते. मात्र गेल्या 4 दिवसांपासून मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे शेवटच्या घटका मोजणाऱ्या पिकांना आता जीवदान मिळालाय.

#rains #farming #marathwada

Category

🗞
News
Comments

Recommended