Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
धोकादायक ! राजाराम बंधार्‍यावरून वाहतूक सुरूच !


Kolhapur : बंधाऱ्यावरचा स्लॅब वाहून गेल्यामुळे कोल्हापुरातील राजाराम बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे. मात्र धोका पत्करून अनेक वाहनधारक याच बनणाऱ्या वरुन जात आहेत.


व्हिडिओ: नितीन जाधव

Category

🗞
News
Comments

Recommended