दोन वर्षांत भिंत नाही बांधलीत; २५ वर्षांचे काय सांगता - सुप्रिया सुळेंचे महापौरांना प्रत्युत्तर

  • 3 years ago
पुणे : ''पुण्यामध्ये गेल्या दोन वर्षात पूर पूरस्थिती निर्माण होतेय आणि त्यामुळे याला आम्ही जबाबदार असल्याच्या आरोपात तथ्य नाही. सुरक्षा भिंत दोन वर्षांपूर्वी पडली आणि अजूनही त्याच काम पूर्ण झालं नाही तर यामध्ये २५ वर्षाचा हिशोब कसा होऊ शकतो,'' असा प्रतिप्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना उद्देशून विचारला.

Recommended