Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कोरोनाची लाट रोखण्यासाठी काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. अशावेळी हातावर पोट असण्याऱ्यांसाठी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. गरीब जनतेची हेळसांड होऊ नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत नोव्हेंबर २०२१ पर्यंत मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपर्यंत ८० कोटी गरीबांना मोफत धान्य दिलं जाणार आहे.

#NarendraModi #Janakalyan #food #COVID19 #coronavirus

Category

🗞
News
Comments

Recommended