Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मुंबई - शेतात जाणाऱ्या बळिराजाने नांगर खाली ठेवला असून, चक्क संपाचे हत्यार उपसले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या बेमुदत संपाला बुधवारी मध्यरात्रीपासून सुरवात झाली असून, ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे.

Category

🗞
News
Comments

Recommended