Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
स्वातंत्र्यदेवतेची विनवणी: कवी कुसुमाग्रज
सोमवारी भारताचा पासष्टावा स्वातंत्र्यदिन. कविवर्य कुसुमाग्रजांनी १९९७ साली भारतीय स्वातंत्र्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'सकाळ'च्या दिवाळी अंकासाठी लिहिलेली ही 'स्वातंत्र्यदेवतेची विनवणी' खास 'ई-सकाळ'च्या वाचकांसाठी.

Category

🗞
News
Comments

Recommended