Skip to playerSkip to main content
जरांगे पाटलांच्या १३ मागण्या पूर्ण; मग हा लढा कशासाठी? - डॉ. तायवाडे | Babanrao Taywade

#ManojJarangePatil #JarangePatil #MarathaReservation #MarathaAndolan #MarathaMorcha #DrTaywade #MarathaCommunity #मराठाआरक्षण #मनोजजरांगेपाटील #जरांगेपाटील #मराठाआंदोलन #मराठामोर्चा #डॉतायवाडे #MaharashtraNews #lokmat


राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मोठे भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, जरांगे यांच्या १५ पैकी १३ मागण्या राज्य सरकारने आधीच पूर्ण केल्या आहेत. केवळ २ मागण्या न्यायप्रविष्ट असून, जात पडताळणी व गॅझेटबाबत कायद्यानुसार कोर्टात जावे लागते, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत वारंवार भूमिका मांडली आहे. असे असतानाही सुरू असलेला हा लढा नेमका कशासाठी? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित करत, या आंदोलनाबाबत समाजात आता विचारमंथन सुरू असल्याचे नमूद केले.

Category

🗞
News
Transcript
00:00We have the two main period of the government to speak about this.
00:06The government can do the work of the government.
00:08The government can do the work of the government and the government.
00:16The government has passed the government's and government's.
00:28Thank you very much.
01:26.
01:54Thank you very much.
02:27Thank you very much.
02:45Thank you very much.
03:06Thank you very much.
Comments

Recommended