मोदी सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आपल्या महाराष्ट्राने एकाच वर्षात विक्रमी ५ लाख घरे पूर्ण करण्याचा मान मिळवला आहे. आज या घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आल्या. पुढील वर्षात १५ लाख कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या भाजपा-महायुती सरकारने निर्धार केला आहे.
Comments