Skip to playerSkip to main content
  • 15 minutes ago
मधमाशांचा कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याची गंभीर बाब राहाता तालुक्यात समोर आली आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादकांसमोर नुकसानीचे मोठे संकट उभं ठाकलं आहे.

Category

🗞
News
Comments

Recommended