Skip to playerSkip to main content
  • 1 week ago
चालू गळीत हंगामात सरासरी 10 टक्के काटामारीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झालंय. यापुढे प्रत्येक वजनाची नोंद शासनाकडे राहील, ज्यामुळे कारखानदारांच्या मनमानीला पूर्णपणे आवर बसेल.

Category

🗞
News
Comments

Recommended