Skip to playerSkip to main content
  • 1 year ago
पालकमंत्रिपदांच्या नियुक्त्यांवरून नाराज होत उपमुख्यमंत्री आपल्या दरे गावी गेल्याच्या चर्चेनं राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर भाजपातून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले होते.

Category

🗞
News
Comments

Recommended