अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची निराशा; शेतकरी नेते अजित नवलेंची प्रतिक्रिया | Ajit Navale
- last year
अर्थसंकल्पातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली असल्याचं किसान सभेचे नेते, डॉ. अजित नवले यांनी सांगितलं आहे. ज्या केंद्राच्या शेतकरी सन्मान योजनेत आता राज्य सरकार भर टाकणार आहे. ही सन्मान योजना शेतकऱ्यांनी कधीही मागितलीच नसल्याचं नवले म्हणाले.
Recommended
Maharashtra Budget 2023-24: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; असे मिळणार १२ हजार रुपये
Lok Satta
Budget Session: "अवकाळीग्रस्तांना मदत करा"; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक | Mumbai
Lok Satta