Bharat Jodo Yatraवरून राधाकृष्ण विखे पाटलांची कॉँग्रेसवर टीका

  • 2 years ago
'भारत जोडो यात्रा हा एक शो आहे जनतेला जोडून ठेवण्याचा प्रयत्न आहे. यात जनता सामील नाही नेता सहभागी झाले आहे.ज्यांची विश्वासार्हता संपलेली आहे ते काय रोड शो मध्ये करणार ? महाराष्ट्रात आधीच काँग्रेसची अवस्था बिकट आहे'.अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली.

Recommended