Devendra Fadnavis :अडीच काय पुढच्या पाच वर्षात बहुमताचा सरकार आणल्याशिवाय राहणार नाही | Sakal Media

  • 2 years ago
राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यांनतर भाजपच्या गोटात एकचं जल्लोष सुरु आहे. अशात उपमुख्यमंत्री झाल्यांनतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा नागपुरात आपल्या घरी गेले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांची विजयी मिरवणूक काढली.

Recommended