ना उपमुख्यमंत्री, ना खातेवाटप, ना विस्तार l Uddhav Thackeray in a political mess? | Maharashtra News

  • 3 years ago
राज्याला सरकार मिळालं असं वाटलं होतं. पण शपथविधी होऊन आज आठवडा उलटून गेला, अजून खातेवाटप झालेलं नाही. उपमुख्यमंत्री ठरला नाही. त्यामुळे राज्यात अजूनही राजकीय अस्थिरता आहे काय, असा प्रश्न पडलाय. उध्दव ठाकरे यांनी लोकप्रिय निर्णय घेतले आहेत. पण मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबाबत कोणीच काही बोलत नाहीये. त्यामुळे सरकार अस्तित्वात आलं असलं तरी राज्यकारभार सुरू झालेला नाही. उध्वव ठाकरेंनी तेच निर्णय घेतले ज्याचं घटक पक्ष स्वागत घेतील. अर्थात धोरणात्मक निर्णय त्यांना घेता येणार नाही कारण मंत्रिमंडळच अस्तित्वात नाही ... या वातावरणामुळे राज्यात अजूनही राजकीय अस्थिरता आहे हेच सिध्द होतं ... त्यामुळे अस्थिरता असली की विविध गणितं मांडली जातात.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #CMUddhavThackeray #Sharadpawar

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat december-2019