Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
फलंदाजांच्या समाधानकारक कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मा-याच्या जोरावर टीम इंडियाने निर्णायक टी२० सामन्यात न्यूझीलंडचा ६ धावांनी पराभव केला. या रोमांचक विजयासह भारताने तीन टी२० सामन्यांची मालिकाही २-१ अशी जिंकली.

Category

🗞
News
Comments

Recommended