Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
हिंगोलीमध्ये आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानं पिकांचे नुकसान होत आहे. निसर्गाच्या दुष्टचक्राला कंटाळलेला शेतकरी पिक जगवण्यासाठी धडपडत आहे. कपाशीचे बियाणे जगवण्यासाठी शेतकरी अक्षरशः तांब्याने पाणी पुरवठा करत आहेत.

Category

🗞
News
Comments

Recommended