Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
भिवंडी : शहरालगत असलेल्या खोणी ग्रामपंचायतीद्वारे रात्रीच्यावेळी पाडलेली पाण्याची टाकी विरुद्घ बाजूला पडल्याने दोन घरांचे नुकसान झाले. परंतु, कोणतीही प्राणहानी झाली नाही.परंतु, टाकीतील पाणी काही रहिवाशांच्या घरांत घुसले.

Category

🗞
News
Comments

Recommended