Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नवी मुंबई - भाजपा सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आडून 40 इतर बिलांना मंजुरी घेण्याचे षड्यंत्र सुरू आहे. शेतक:यांकडे दुर्लक्ष करून भांडवलदारांना फायदा पोहचविला जात आहे. कार्पोरेट कंपन्यांना राजकीय पक्षांना निधी देण्याची साडेसात टक्केची अट व कोणाला किती पैसे दिले हे जाहीर करण्याची अट रद्द केली जात आहे.

Category

🗞
News
Comments

Recommended