Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नाशिक : गेल्या महानगरपालिbका निवडणुकांपूर्वी राज्यात परप्रांतीयाच्या मुद्दा गाजला होता. त्याला यावेळी अब्बू आझमी यांनी हवा देण्याचा प्रयत्न करीत उत्तर भारतीयांनी महाराष्ट्रात या आणि वाटेल त्या शहरात स्वाभीमाने रोजगार मिळवून जगा असेल आवाहन केले.

Category

🗞
News
Comments

Recommended