Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कोल्हापूर - करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा किरणोत्सव सोहळा आज सुरू झाला. ९, १० आणि ११ तारखेला म्हणजेच तीन दिवशी हा सोहळा पार पडतो. बुधवारी सायंकाळी ५ : ४७ मिनिटांनी सूर्याच्या किरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला. वातावरणातील धूलिकण व प्रदूषणामुळे किरणे देवीच्या गुडघ्यापर्यंत येवून लुप्त झाली. यावेळी असंख्य भाविकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. (व्हिडिओ - आदित्य वेल्हाळ)

Category

🗞
News
Comments

Recommended