नाशिक - केंद्र सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशभरासह राज्यातील अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली. राज्यातील बस आणि रेल्वे रेल्वे स्थानकावर गोंधळाचे वातावरण दिसून येत होते. तसेच, सुट्ट्या पैशांची चणचण नागरिकांना भासू लागली.
Comments