Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कोल्हापूर - करवीर निवासीनी अंबाबाई देवीचा काकड सोहळा दिवाळी ते कार्तिक पौर्णिमा पर्यंत सुरू असतो. या सोहळ्याचा आनंद लुटायचा असेल तर भाविकांना पहाटे ३ वाजता मंदिरात हजेरी लावावी लागते. पहाटे ३ वाजता घंटानादाबरोबरच हा सोहळा प्रारंभ होतो. यात पेटलेले काकड जामिनीपासून नव्वद फूटावरील मंदिराच्या मुख्य शिखरावर कशाचाही आधार न घेता सुबोध बापट व संजय कसबेकर हे देवीचे भक्त काकड ठेवतात.

Category

🗞
News
Comments

Recommended