रिकामावेळ कसा मार्गी लावाल ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणसाला रिकामा वेळ हा फार क्वचित अनुभवायला मिळतो. आपल्याला जर रिकामा वेळ मिळाला तर त्याचा निश्चितच आपण फायदा उठवला पाहिजे. माणसाने रिकाम्या वेळेमध्ये सतत स्वत:ला गुंतवून ठेवले पाहिजे. रिकाम्या वेळेमध्ये आपण अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो. आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामधून जर रिकामा वेळ मिळाला तर अनेक चांगल्या गोष्टींचे वाचन, आत्मचिंतन, देशामध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर बारकाईने लक्ष दिले पाहिजे. रिकामावेळेचा आपण योग्य पद्धतीने फायदा उचलला तर आपली प्रगती होण्यासाठी फार वेळ लागणार नाही. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी रिकामावेळ कसा मार्गी लावाल ? यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा व्हिडीओ बघितल्यावर नक्की कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended