Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
भारतीय जनता पार्टी आपले हे आंदोलन यापुढेही असेच सुरू ठेवेल.
ओबीसी समाजाचे आरक्षण जोवर पूर्ववत होत नाही, तोवर हा संघर्ष असाच रस्त्यावर दिसत राहील. सातत्याने खोटे बोलणार्‍यांचा बुरखा जनतेसमोर फाटलाच आहे. आता जनताही त्यांना उत्तर देईल.राज्यातील मंत्री स्वत:च मोर्चे काढत राहिले. पण त्यांनी १५ महिने मागासवर्ग आयोग गठीत केला नाही. एम्पिरिकल डेटा हवा असताना तो तयार करण्याची तसदी घेतली नाही. म्हणूनच हे सारे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी आहेत.
#OBCvirodhiMVA
BJP Maharashtra

Category

🗞
News
Comments

Recommended