Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात अण्णांना पाटणकर दिसत असतात. ते अण्णांना त्यांच्यावर काळाचा घात होणार आहे, आणि पुढे जाऊन त्यांच्या बाजूने कोणीच नसेल अगदी शेवंता देखील नसेल असं म्हणतात. पाटणकरांच्या अशा बोलण्याचा नेमका अर्थ काय आहे ? Reporter- Pooja Saraf, Video Editor- Omkar Ingale #ratriskhelchale2

Category

🗞
News

Recommended