पुढच्या महिन्यापासून मुंबई ते दिल्ली अंतर 12 तासांवर

  • 5 years ago
पुढच्या महिन्यापासून भारतीय रेल्वेचा वेग वाढणार आहे. त्यामुळे मुंबई ते दिल्ली हे अंतर १७ तासांवरुन १२ तासांवर येणार आहे.

Recommended