Skip to playerSkip to main content
  • 7 years ago
झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले 2' ह्या मालिकेत शेवंताने अण्णांना त्यांनीच दिलेली सोन्याची चेन परत करते. आणि सरिताला घरी सुखरूप नेऊन त्या बदल्यात तिला जे हवंय ते देण्याविषयी वचन घेते. आणि भिवरी अण्णांना शेवंताला दागिना कधी देणार विचारते? या सगळ्याचा काय अर्थ असेल?

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended