सुखी होणे हे माणसाचे ध्येय ! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

  • 3 years ago
आयुष्यात माणसाला प्रत्येक वेळी आपल्या जीवनाच्या वाटेवर सुख यावे असेच वाटत असते. आपल्याला सुखाच्या सागरात पोहण्याची अधिक मजा वाटत असते. कारण दु:ख पचवण्याची क्षमता आपल्यामध्ये नसते. आज आपण जीवनामध्ये ज्या काही तडजोड करत असतो ते सुखी होण्यासाठीच करत असतो. आपलं कुटुंब कशा प्रकारे आपल्याला सुखी करता येईल हे माणसाचे पहिले ध्येय असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी सुखी होणे हे माणसाचे ध्येय ! यावर आपल्याला योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended