अंतर्मन महत्वाचे का आहे? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचे मन असते. एक मन हे शरीरामध्येच वास्तव्य करत असतात तर दुसरे मन हे बाहेरील लोकांवर विसंबून असते. आपल्याला स्वत:च्या आयुष्याबद्दल जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा आपण मात्र आपल्या मनाचा विचार केला पाहिजे. आयुष्यामध्ये जो व्यक्ती आपल्या मनाचेच ऐकत असतो तोच जीवनामध्ये फार यशस्वी होते. आपण समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला बाहेरील व्यक्ती चांगले व वाईट असे मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे आपण नेहमी आपल्या मनावरच ठाम राहायला पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी
अंतर्मन महत्वाचे का आहे? यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SaguruShreeWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Antarman
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended